Krishi Drone Yojana 2024

Krishi Drone Yojana 2024  कृषी  ड्रोन योजना 2024

नमो दीदी योजना

KRISHI DRONE YOJANA 2024 (कृषी ड्रोन अनुदान 2024 ) :-

शासनामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी विविध उपकरणे अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून दिली जात आहेत. नुकतेच पिकांवर औषध फवारणी सठी ड्रोन अनुदान  krishi drone Yojana 2024योजना शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. शेतीसाठी ड्रोन चा वापर करायचा असेल तर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे तात्काळ कृषी विभागाकडून शेतकरी, कृषी पदवीधर व शेतकरी उत्पादक कंपनी यांना द्रोण खरेदीसाठी अर्ज करण्याची आव्हान करण्यात येत आहे.

Drone

Agriculture drone flying and spraying fertilizer and pesticide over farmland,High technology innovations and smart farming

नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा कृषी ड्रोन 2024 अनुदानात महिलांना मिळणार 4 ते 5 लाखापर्यंत अनुदान  व्हिडिओ पहा .👇👇👇👇👇

 

 

 

हे देखील वाचा :-

1)Construction workers will get Rs.1,00,000

2)Rabbi pick Bima Bhara from the mobile phone is also sitting at home!

शासनाकडून मिळणारी ट्रेनिंग :-

शेतकऱ्यांना शासनामार्फत ड्रोन फवारणी करतेवेळी कशाप्रकारे हात लावू याबद्दल संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणती अडचणी येणार नाही तसेच औषध फवारणी करते वेळेस कशाप्रकारे काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण दिले जाईल. या कृषी ड्रोन अनुदान 2024 चा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना.

Krishi Drone Yojana 2024 

ड्रोन अनुदानासाठी पात्रता आणि निकष (eligibility and criteria for the Drone subsidy)

ड्रोन खरेदीसाठी अनुदान मिळवण्यासाठी खालील पात्रता निकष ठरवलेले आहेत.

1. वैयक्तिक कृषी पदवीधारक ( individual agriculture graduates ):-

★वैयक्तिक अर्जदारांना 50 % अनुदान किंवा जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल.

★अर्जदार कृषी पदवीधारक असणे आवश्यक आहे.

2. शेतकरी गट/उत्पादक कंपन्या (former producer organisation – FPOs ):-

★एफ पी ओ, शेतकरी गट किंवा ग्रामीण भागातील उद्योजक यांना 40% टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त 4 लाखापर्यंत मदत मिळेल.

★किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या उद्योजकांना अर्ज करता येईल.

3. महिला अर्जदारांना विशेष प्राधान्य :-

★महिलांना अर्जामध्ये विशेष प्राधान्य दिले जाईल असा दावा सरकारने केलेला आहे.

कृषी ड्रोन योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया  (krishi Drone Yojana 2024 subsidy apply Maharashtra online passes)

अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल( Mahadbt portal) वर लॉगिन करावे लागते. ही प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

1. महाडीबीटी पोर्टल वर लॉग इन करा.

★महाडीबीटी पोर्टल वर जाण्यासाठी थेट खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇👇

1)https://mahadbt.maharashtra.gov.in/Login/Login

Read more

Construction workers will get Rs.1,00,000

बांधकाम कामगारांना मिळणार 1,00,000 रुपये नमस्कार सर्वांना महाराष्ट्र  राज्य सरकारने एक महत्वाची आणि आनंदाची बातमी दिली आहे त्यामध्ये लवकरच बांधकाम कामगारांना मोठे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. या गोष्टीच्या अनुषंगाने देवेंद्र फडणीस यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहे ते पुढील प्रमाणे होईल त्या मुद्द्यांप्रमाणे बांधकाम कामगारांना मिळणार 1,00,000रुपये सरकारची नवीन योजना   देवेंद्र … Read more

Rabbi pick Bima Bhara from the mobile phone is also sitting at home!

रब्बी पिक विमा मोबाईल वरून कसा भरावा    शेतकरी मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत रब्बी पिक विमा हा मोबाईल वरून घरबसल्या कशाप्रकारे आपल्याला भरता येईल, पिक विमा भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया आता सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना PMFBY (प्रधानमंत्री फसल बीमा योजना) या सरकारच्या अधिकृत माध्यमांद्वारे अर्ज करण्याची सुविधा मिळाली आहे. त्याचबरोबर मोबाईल वरून देखील पिक … Read more

Rahul Gandhi Mahalaxmi Yojana provide 3000 rupees per month

hg

Rahul Gandhi :- महिलांना मिळणार 3000 रुपये  महिना व बस मोफत महालक्ष्मी योजने अंतर्गत

1) Rahul Gandhi:- भाजप आणि संघाकडून सविधान कंपनीत केले जात आहे त्याचबरोबर गुप्तपणे हे धोरण राबवले जात आहे. देशातील विद्यापीठांमध्ये जे कुलगुरू आहेत त्यांची यादी काढावी. हे सर्व तुम्हाला संघाचे सदस्य दिसतील. यामध्ये इतिहास भूगोल विज्ञान माहित नसेल तरी काही फरक पडत नाही. तुम्ही या संघात असाल तर तुम्हाला कुलगुरू केले जाते असे राहुल गांधी  (Rahul Gandhi ) म्हणाले. मुंबईमध्ये इंडिया आघाडाची पहिली प्रचार सभा पार पडली. या सभेमध्ये राहुल गांधींनी भाजपवर टीका करत महालक्ष्मी योजनेची घोषणा निवडणुकीच्या अनुषंगाने केली.

1.महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत महिलांना मिळणार दर महिना 3000 रुपये बस मोफत- राहुल गांधी

राहुल गांधी (Rahul Gandhi) महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3000 रुपये दर महिना आम्ही देणार आहोत. महिलांना प्रत्येक महिन्याला खात्यात ही रक्कम दिली जाईल. महाराष्ट्रातील महिलांना महाराष्ट्र बस मध्ये गेल्या तर त्यांना बस प्रवास मोफत केला जाईल तुम्ही विचारला का ? कारण तुम्हाला महागाई या सरकारने त्रस्त करून टाकलं, पेट्रोलचे दर वाढले, गॅसचे दर वाढले यामुळे महाराष्ट्रातल्या महिलांसाठी आम्ही पहिली गॅरंटी जाहीर करत आहोत असं राहुल गांधी म्हणाले. इतर गॅरंटी शरद पवार उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खटके सांगतील असे राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले

हे देखील पहा :-

 

1)बांधकाम कामगारांना मिळणार आता दहा हजार रुपये

2.निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय यांचा वापर करून सरकार पाडलं गेलं.

राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग यांचा वापर करून सरकार पाडले गेले असे त्यांचे मत होते. पैसे लोक विकत घेतले गेले आणि सरकार पाडले. काही व्यवसायिकांची मदत भाजपला करायची होती. मुंबईतील धारावीची जमिनी ही गरीब लोकांची जमीन असून ती कमीत कमी एक लाख कोटींची आहे. ही जमीन गरीब लोकांकडून डिस्कवरी जात आहे सगळ्या जगाला हे सत्य समजले आहे. जगासमोर ही जमीन अदानी दिली जात आहे . कित्येक तरी व्यवसाय दुसऱ्या राज्यांमध्ये पाठवण्यात आले असा आरोप राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भाषणात केला आहे.

हे देखील वाचा :-

खाली दिलेला व्हिडिओ पहा :-

Read more

1956 पासूनच्या जमिनी होणार जप्त

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी :-

1956 पासूनच्या जमिनी होणार जप्त

 

1 )नमस्कार महाराष्ट्र सरकारने 1956 पासून होणाऱ्या जमीन जप्त  तेही हस्तांतरण प्रक्रियेतील अन्याय दूर करण्यासाठी ,ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा महत्त्वाचा उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना आणि जमीन मालकांना त्यांच्या हक्काचा पुनर्स्पना करणे होय. 1956 पासून शेतकऱ्यांची मूळ जमीन त्यांच्या  हक्कापासून वंचित केली गेली आहे. त्यामुळे  1956 पासूनच्या जमिनी होणार जप्त.

 

2)या निर्णयामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना त्यांच्या मूळ जमिनी परत मिळणार आहे .सरकारने मूळ जमिनी मालकांना त्यांच्या हक्काच्या जमीन परत देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे ना फक्त महाराष्ट्रातील तर इतर राज्यातील न्याय जमीन व्यवस्थापनासाठी ही हा निर्णय आदर्श ठरेल, म्हणून 1956 पासून च्या जमिनीवर जप्कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणी असल्या तरी सरकारचा उद्देश उंची ठेवलेल्या नागरिकांना न्याय देणे आहे

हा व्हिडिओ देखील पहा :-

3) 1956 च्या जमिनीबद्दल कोर्टाचा निर्णय पुढीलप्रमाणे:-

1956 मध्ये जमीन संपादनाच्या प्रक्रियेची सुरुवात झाली होती, त्यावेळी शासनाने अनेक गावांमधील जमिनी राज्याच्या ताब्यात घेतल्या होत्या, ज्यामुळे शेतकऱ्यांना आणि जमीन मालकांना त्यांच्या जमिनीपासून वंचित केले गेले आता जुन्या रेकॉर्ड्सच्या आधारावर या जमिनी ही हस्तांतरण रद्द करण्याचे आदेश देण्यात आली आहेत .या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केली जात आहे, आणि पारदर्शकता आणि न्याय सुनिश्चित करण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे.

 

4) महाराष्ट्र सरकारने जमीन संपादनातील त्रुटींचे निराकरण करण्यासाठी पारदर्शकतेला महत्व दिले आहे. जुन्या जमिनी रेकॉर्ड आधारावर सरकार मूळ मालकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे .यामुळे वंचित असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पूर्ण स्थापना होईल आणि त्यांच्या आर्थिक फायदा होईल. 1956 पासूनच्या जमिनी जप्त करून योग्य त्या वाटेने लोकांना व कायद्याने दिल्या जातील.

 

5,)या निर्णयाचे अंमलबजावणी करताना सध्या जमिनीच्या ताब्यात असलेल्या व्यक्तींचे हक्क आणि मूळ मालकांचे हक्क यामध्ये संतुलन राखणे आव्हानात्मक ठरते .कायदेशीर प्रक्रिया आणि प्रशासकीय अडथळे दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे ,एकूणच महाराष्ट्र सर  हा निर्णय ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरते ज्यामुळे शेतकरी कुटुंबांना त्यांच्या हक्काची पुनर्स्थापना होईल ,आणि जमिनीच्या वितरणाची उदाहरण निर्माण होईल.

 

हे देखील वाचा :-

1 )लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी बोनस

2 )बांधकाम कामगारांना मिळणार आता दहा हजार रुपये

Read more

Women’s Gov Scheme: शिक्षण, लग्न ते व्यवसाय…; महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या सरकारच्या ‘या’ १० खास योजना

mahila yojana

Women’s Gov Scheme: शिक्षण, लग्न ते व्यवसाय…; महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या सरकारच्या ‘या’ १० खास योजनाmahila yojana

Government Scheme For Women आज महिला अनेक क्षेत्रात प्रगती करत आहेत. अगदी कृषी क्षेत्रापासून अंतराळ क्षेत्रापर्यंत महिला आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत, पण दुसरीकडे ग्रामीण भागात आणि निमशहरी भागातील महिलांना रोज अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. अशा परिस्थितीत महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी राज्य सरकारमार्फत अनेक योजना राबवल्या जात आहेत. मुलींच्या जन्मापासून ते शिक्षण आणि विवाहानंतरही अनेक योजनांचा लाभ घेता येतो. दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या महिला दिनानिमित्त आपण केंद्र शासन आणि महाराष्ट् सरकारच्या वतीने खास महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांविषयी जाणून घेणार आहोत.

आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. भारत सरकार आणि राज्य सरकारने महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी, आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी संधी निर्माण करून देण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली आहेत. या महिलांसाठी केंद्र सरकारच्या कोणत्या योजना सुरू आहेत ते जाणून घेऊया.

१) माझी कन्या भाग्यश्री योजना

Women’s Gov Scheme

महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१६ पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे. मुलांचा जन्मदर वाढवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत जर पालकांनी नसबंदी केली किंवा दुसरी मुलगी जन्मल्यापासून सहा महिन्यांच्या आत पालकांनी नसबंदी केल्यास त्यांना ५०,००० रुपयांची रक्कम शासनाकडून मुलीच्या नावावर बँक खात्यात जमा करण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मिळालेले पैसे मुलीच्या शिक्षणासाठी वापरता येतील.अधिक माहिती साठी क्लिक करा

२) लेक लाडकी योजना

महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी चालवण्यात येणारी आणखी एक योजना म्हणजे, लेक लाडकी योजना. या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर, प्रबळ बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या कुटुंबाचे रेशनकार्ड पिवळे आणि केशरी असावे. फक्त दुर्बल वंचित घटकातील लाभार्थी मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र मुलींना १८ वर्षांची होईपर्यंत शिक्षणासाठी ७५,००० रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

धिक माहिती साठी क्लिक करा

३) महिला उद्योगिनी योजना

महिलांना समाजात मानसन्मान मिळावा आणि विविध उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून त्या सक्षम व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने केवळ महिलांसाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून लघुव्यावसायिक क्षेत्रातील व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, उत्पादक किंवा स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या महिलांना व्यवसाय उभा करण्यासाठी जास्तीत जास्त तान लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. या कर्ज परतफेडीसाठी सात वर्षांची मुदत दिली जाते. पण, यासाठी अर्जदार महिलांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा जास्त नसावे. विधवा, निराधार असलेल्या महिलांना योजनेत वयाची अट नाही.

अधिक माहिती साठी क्लिक करा

४) सुकन्या समृद्धी योजना

पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याविषयी असलेल्या चिंतेपासून दूर ठेवण्यासाठी सरकारने २२ जानेवारी २०१५ पासून सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात केली. ही केंद्राची अल्पबचत योजना असून यातून मुलींच्या पालकांना २५० रुपयांपासून १.५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. यातून अल्पबचत ठेवीवर लाभार्थ्यांना मुलीच्या भविष्यासाठी ७.६ टक्के व्याजदर दिले जाते. हा व्याजदर वर्षाच्या आर्थिक महिन्यानंतर बदलतो.

अधिक माहिती साठी क्लिक करा

५) जननी सुरक्षा योजना

देशातील गरीब कुटुंबातील गर्भवती महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जननी सुरक्षा योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील गरोदर महिलांना शासनाकडून १४०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय गर्भवती महिलांना मदत करणाऱ्या आशा सेविकांना प्रसूती प्रोत्साहनासाठी ३०० रुपये आणि प्रसूतीनंतर सेवा प्रदान करण्यासाठी ३०० रुपये इतकी रक्कम देण्यात येते.

अधिक माहिती साठी क्लिक करा

६) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.०

केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना ५००० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. महिला आणि बाल विकास मंत्रालयामार्फत ही योजना राबवली जाते. लाभार्थी महिलांना तीन टप्प्यांमध्ये ही रक्कम दिली जाते, तर उर्वरित १००० रुपये जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून प्रसूतीनंतर महिलांना दिले जातात. म्हणजे गरोदर महिलांना दोन योजनांच्या माध्यमातून ६००० रुपये मिळतात.

अधिक माहिती साठी क्लिक करा

७) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना

एखाद्या महिलेच्या पतीचे अकस्मिक निधन झाले किंवा अन्य काही कारणाने मृत्यू झाल्यास महिलांना समाजात एकटं वावरताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो, ही गोष्ट लक्षात घेऊन शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि स्वबळावर आयुष्य जगण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. राज्य शासनाच्या महिला कल्याण विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी विधवा महिलांना दरमहा १००० रुपये पेन्शन देण्यात येते.

अधिक माहिती साठी क्लिक करा

८) महिला समृद्धी कर्ज योजना

महाराष्ट्र शासनाकडून फक्त महिलांसाठी राबवण्यात येणारी ही व्यावसायिक कर्ज योजना आहे. व्यावसायिक महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी महिला समृद्धी कर्ज योजना सुरू करण्यात आली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाख ते २० लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्जावर ४ टक्के व्याजदर आकारला जातो, तर परतफेडीचा कालावधी ३ वर्षांचा असतो.

अधिक माहिती साठी क्लिक करा

९) लखपती दीदी योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२३ च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लखपती दीदी योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत देशातील खेड्यापाड्यातील दोन कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. यात महिलांना प्लम्बिंग, एलईडी बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे आणि दुरुस्ती करणे अशा अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. दरम्यान, ही योजना प्रत्येक राज्यातील स्वयं-सहायता गटांमार्फत चालविली जाते. प्रत्येक भारतीय महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते. पण, लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या राज्यातील बचत गटामध्ये सामील व्हावे लागेल.

अधिक माहिती साठी क्लिक करा

१०) कन्‍यादान योजना

विवाह समारंभावर होणारा फालतू खर्च टाळण्यासाठी आणि सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्‍वयंसेवी संस्‍थांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाने कन्यादान योजना, महाराष्ट्र सुरू केली आहे. कन्यादान योजनेद्वारे, अनुसूचित जाती, बहिष्कृत जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय कुटुंबातील सामूहिक विवाह सोहळ्यामध्‍ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या जोडप्‍यांच्या पालकांना २०,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.अधिक माहिती साठी क्लिक करा

प्रश्न आणि उत्तर :-

1) सरकार किती योजना राबवली गेली आहे?

Ans:- जास्तीत जास्त 10 योजना राबवले गेल्या आहेत.

2)

Read more

Low CIBIL Education Loan

Low CIBIL Education Loan:कमी सिबिल स्कोर मध्ये मिळवा शैक्षणिक कर्ज..     नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , सदर लेखामध्ये आपण शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी कमीत कमी किती सिबिल स्कोर असणे आवश्यक असणे गरजेचे आहे, तरच शैक्षणिक कर्ज मिळते याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत पुढील प्रमाणे. बँकांकडून उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांना शैक्षणिक कर्ज दिले जाते. पण हे कर्ज … Read more

लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी बोनस

yojna

लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी   बोनस :-   मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेमध्ये महिलांना दिवाळी बोनस दिला जाणार आहे, त्यामध्ये महिलांच्या खात्यात साडेपाच हजार रुपये केले जाणार आहे, तसेच या दिवाळीमध्ये महिलांना सरकारकडून काही अटी ठरवल्या जाणार आहे. जप पूर्ण करणाऱ्या महिलांना हा बोनस दिला जाणार आहे, पण हे पैसे नेमके कधी जमा होतील … Read more

बांधकाम कामगारांना मिळणार आता दहा हजार रुपये

ब्रेकिंग न्यूज

बांधकाम कामगारांना मिळणार आता दहा हजार रुपये :

yogna
bandhakam yojna

  महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना मिळणार दहा हजार रुपये आणि हे पैसे महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगारp कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी सरकारने मोफत भांडी की योजना लागू केली आहे या किटमध्ये घरगुती वापरासाठी आवश्यक अशा 30 वस्तूंचा समावेश आहे या योजनाचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी त्यांच्या तालुक्यातील बांधकाम विभागाचा कार्यालयात जाऊन अर्ज भरावा. त्यानंतर बांधकाम कामगारांना मिळणार दहा हजार रुपये

Read more